मुख्य सामग्रीवर वगळा

जीवन शिक्षण

दिनांक -1-12-2024

 सध्याचे भारतीय शिक्षण हे लाचार,गुलाम आणि श्रमहीन आहे. व तसेच बेकारी आणि भिकारी निर्माण करणारी शिक्षण व्यवस्था भारतामध्ये रुजू झाली आहे. कसलही प्रात्यक्षिक नाही. चुकीच्या परीक्षा पद्धती. चरित्रहीण यंत्रणा. स्वदेशी तत्त्वांचा खूप अभाव आहे. आणि विदेशी कृतींचा प्रभाव आपल्या शिक्षणावर दिसून येत आहे.नवनवीन शिक्षण पद्धती येत आहे हा ही प्रश्न लवकरच सुटेल  आपण अशा करू.


                               लेखेक सौ.गायत्री अमोल बिरादार 

टिप्पण्या